Tuesday, 29 April 2014

आवडणाय्रा माणसाच्या पाठी पळायचं नसतं,

आवडणाय्रा माणसाच्या पाठी पळायचं नसतं,
धोका मिळाला म्हणून
चालता चालता थांबायचं नसतं....
जरी पहीलं प्रेम विसरण
जरी शक्य नसतं,
तरी आपली वाट पाहणाय्राचं मन तोडायचं
नसतं,
सोडून जातात ते कायर असतात
असं डोळ्यांवर हात ठेवून नातं जोडायचं नसतं,
प्रेम फक्त मनाने मनावर करायच असतं
कारण प्रेमाच जग कधीच संपत नसतं...
मतलबी लोकांची या
जगात कमी नसते
शरीरावर प्रेम करणाय्राची रांगच असते,
मनाची हाक ऐकणारे कस्तूरीसारखे दूर्मिळ
असते
अशा डोळ्यांमध्ये कधीच वासना नसते...
प्रेमात फक्त प्रेमच नसत
कधी रागवणं
तर कधी रूसणं असतं,
जवळ असताना दूरावणं
नसतं
ती दूर जाताना तळमळणं असत...
मिठीत येता आपोआप
गुलकंद तयार होईल
पण विश्वासाच्या पाकळीला तोडायचं
नसतं...
प्रेम तर रोजच करता येईल
पण एका वळणावर
एकटं सोडून जायचं नसतं,
प्रेम
प्रेम
प्रेम
प्रेम कधी करायच नसतं..
प्रेम फक्त जपायच असतं,.....



K...Raj

brokheart143.blogsoft.com

No comments:

Post a Comment