कळलंय मला आज एक सत्य...
या मतलबी जगात
कोणीच कोणाच नसतं...
म्हणतात सगळे फक्त की मी आहे तुझ्यासोबत.
पण
शेवटी आपलं आपल्यालाच जगायचं असतं..
प्रेम, काळजी, विश्वास या सगळ्या फक्त
बोलायच्या गोष्टी ...
खरी वेळ आली की हे सगळं सगळं व्यर्थ ठरतं..
स्वतः तला 'स्व' जिंकतो फक्त बाकी सगळं तसं पण
निरर्थकच ठरतं...
खोटं खोटं का होईना पण जे गोड बोलतात
त्यांची हे जग हाजी हाजी करतं...
आणि कुणीतरी जास्त खुष रहावं म्हणून
का असेना जे एखाद्याला आपल्यापासून दूर करतं
त्यांना हे जग यथेच्च निष्ठुर ठरवतं...
हेच जर या पापी जगाचं सूत्र असेल ना तर
हो आहे मी या जगाचा अपराधी...
इच्छा तर माझीच नाहीये आता जगायची... फक्त एवढंच
म्हणणं आहे की ...
तडपवून तडपवून नका मारू या एकट्या जीवाला..
या मतलबी जगात
कोणीच कोणाच नसतं...
म्हणतात सगळे फक्त की मी आहे तुझ्यासोबत.
पण
शेवटी आपलं आपल्यालाच जगायचं असतं..
प्रेम, काळजी, विश्वास या सगळ्या फक्त
बोलायच्या गोष्टी ...
खरी वेळ आली की हे सगळं सगळं व्यर्थ ठरतं..
स्वतः तला 'स्व' जिंकतो फक्त बाकी सगळं तसं पण
निरर्थकच ठरतं...
खोटं खोटं का होईना पण जे गोड बोलतात
त्यांची हे जग हाजी हाजी करतं...
आणि कुणीतरी जास्त खुष रहावं म्हणून
का असेना जे एखाद्याला आपल्यापासून दूर करतं
त्यांना हे जग यथेच्च निष्ठुर ठरवतं...
हेच जर या पापी जगाचं सूत्र असेल ना तर
हो आहे मी या जगाचा अपराधी...
इच्छा तर माझीच नाहीये आता जगायची... फक्त एवढंच
म्हणणं आहे की ...
तडपवून तडपवून नका मारू या एकट्या जीवाला..
K...Raj
brokheart143.blogsoft.com
No comments:
Post a Comment